भारताचा विजय; भारताने केला आशिया कप आपल्या नावावर..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
मुबई : आशिया कपमध्ये भारताने आज 28 सप्टेंबर रोजी फायनल मध्ये पाकिस्तानावर विजय मिळवला आहे.भारताने अखेर आशिया कप 2025 आपल्या नावावर केला आहे.
सुरुवातीला फिडिंग करून भारताने पाकिस्तानला 147 धावांच बनवून दिले.भारताला विजयी मिळविण्यासाठी 148 धाव काढणे होते, धावा काढण्यासाठी भारत मैदानात उतरला आणि आशिया कपमध्ये आतापर्यंत शानदार फलंदाजी करणारा अभिषेक शर्मा भारतीय डावाच्या दुसऱ्या षटकात 5 धावा काढून बाद झाला, पण त्यानंतर तिलक वरमाने दमदार कामगिरी दाखवत आशिया कप भारताच्या नावावर केला. तिलक वर्मा आणि शिवम दुबेने एकहाती फटकेबाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानला धूळ चारत भारताने 5 विकेट्स ने पाकिस्तानवर विजय मिळवत आशिया कपचा आपल्या नावे केला.




